11 वर्षे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला अखेर यश मिळालं आहे. विशेष म्हणजे बारावीत तीनवेळा नापास होऊनही त्यानं जिद्दीनं यश मिळविलं आहे.